बा तुझा घाम आता
पार आटून गेलाय।
करण्यास बंड तुला
फार उशीर झालाय।
जगण्याची धडपड सुरू
जिंदगीचा झालाय वांदा।
मिरची, गवार वावरी गेली
भावासाठी आतुर कांदा।
बांधापासून सरकारपर्यंत
जागोजागी होतीय झीज।
पैशाचं नसतं होत धान्य
कळेल तेव्हा तुझं चीज।
चार दोन दिवसात त्यांची
बघ कशी झोप उडाली।
गल्लीपासून महालार्यंत
आबळ जेव्हा झाली।
रुपयांची भाकर नाही
नोटांची भाजी नसते होत।
कळेल तेव्हा पडेल पाया
अदानी, अंबानी अन सदा खोत।
© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱837997650
सोलापूर
पार आटून गेलाय।
करण्यास बंड तुला
फार उशीर झालाय।
जगण्याची धडपड सुरू
जिंदगीचा झालाय वांदा।
मिरची, गवार वावरी गेली
भावासाठी आतुर कांदा।
बांधापासून सरकारपर्यंत
जागोजागी होतीय झीज।
पैशाचं नसतं होत धान्य
कळेल तेव्हा तुझं चीज।
चार दोन दिवसात त्यांची
बघ कशी झोप उडाली।
गल्लीपासून महालार्यंत
आबळ जेव्हा झाली।
रुपयांची भाकर नाही
नोटांची भाजी नसते होत।
कळेल तेव्हा पडेल पाया
अदानी, अंबानी अन सदा खोत।
© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱837997650
सोलापूर
शेतकरीपुत्र असाल तर नक्की पुढे पाठवा।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा